Mumbai Water Shortage : ‘अल निनो’चा धसका, 15 मे पासून संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणी कपात, कशी असेल BMCची ही कपात?
Mumbai Water Cut : धरणांतील पाणीसाठा खालावल्याने मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पालिकेने हा खबरदारीचा निर्णय घेतला असून अश्विनी भिडे यांनी पाणी…
मुंबईकरांच्या खर्चाचा बोजा वाढणार, नागरिकांची तहान भागवण्यासाठी सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय…
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ करायची की नाही, याबाबत महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. सन २०२३-२४ या वर्षांसाठी पाणीपट्टीत आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने…
Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदाच्या पावसाळ्यात कमालच झाली, आता चिंता नाही…
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज सुमारे ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो.…
बिल्डरच्या चुकीमुळं मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; तब्बल पाच महिने होत होती पाण्याची नासाडी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः बांधकाम व्यावसायिकाने जलबोगद्याची माहिती न घेता ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदताना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांवर…