कबुतरप्रेमींना धक्का! अन्नपाणी देण्याची बंदी कायम; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न, पाणी देण्यावरील बंदी कायम ठेवली आहे. या संदर्भात तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील कबुतरखाने बंद…