छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नाही; गणेशभक्तांना मोठा मनस्ताप
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यासाठी विसर्जन विहिरीवर गेलेल्या भाविकांना विहिरीत पाणी नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नसल्यामुळे मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांची मोठी…
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी सरकारचा खास प्लॅन; कोकणातून आणणार पाणी!
मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच काही जलसंपदा प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. यानंतर आता लवकरच उत्तर कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील…