अतुल सावे ठरले सरकारचे ‘संकटमोचक’, ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य आणि…
गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरु होतं. या उपोषणामुळेदेखील सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी जात आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी आंदोलकांना…
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, १४ मागण्या पूर्ण करा | बबनराव तायवाडे
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचा आज (०४ सप्टें.) सहावा दिवस आहे. सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी महासंघाच्या उपोषणस्थळी भेट देणार आहे. ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे तायवाडे म्हणाले.
मराठ्यांना खूश केलं, आता ओबीसींचा नंबर, देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरात, पडद्यामागे जोरदार हालचाली
ओबीसींची समजूत काढण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवा जीआर काढला. पण यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत.…
OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही! जरांगेंच्या बदलत्या भूमिकेवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया
Maharashtra Times•1 Sep 2025, 5:55 pm मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजकारण तापले आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्यांमुळे ओबीसी समाजामध्ये चिंता वाढलीय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे…
देशात जनावरांची गणना होते, मग ६० टक्के ओबीसींची जनगणना का होत नाही? : प्रतिभा धानोरकर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘ओबीसी महिला शक्ती जोपर्यंत एकवटणार नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. या देशात जनावरांची गणना होते. मात्र, देशातील ६० टक्के ओबीसींची जनगणना होत नाही. त्यामुळे…