Lakhpati Didi Yojana : ग्रामीण रणरागिणींची दमदार भरारी; 37 लाख ‘लखपती दीदी’, आता 25 लाख नव्या उद्योजकांचं लक्ष्य
ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करणाऱ्या ‘लखपती दीदी’ योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. २०२५-२६ पर्यंत २५ लाख महिलांना लखपती बनवण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य असून, उमेद अभियानांतर्गत प्रशिक्षणातून महिला उद्योजक घडत आहेत.…
‘पोषक’ अंड्यांसाठी भेदभावाचे ठिपके; विद्यार्थी माध्यान्ह भोजनाबाबत सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्य सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन देताना विद्यार्थी शाकाहारी आहे की, मांसाहारी हे ओळखता यावे, याकरिता त्यांच्या ओळखपत्रांवर अनुक्रमे हिरवी आणि लाल खूण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.…