• Sat. Jun 13th, 2026

    प्रकाश आंबेडकर आरोप

    • Home
    • Prakash Ambedkar: ‘महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला लागलाय!’; प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात, दोन्ही पवारांवरही डागली तोफ

    Prakash Ambedkar: ‘महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला लागलाय!’; प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात, दोन्ही पवारांवरही डागली तोफ

    सोलापुरात पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राचे राजकारण ‘बिहार पॅटर्न’कडे जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर: “महाराष्ट्रातील राजकारणातून आता तत्व आणि…

    नाना पटोलेंचं भाजपच्या नेत्यांशी असलेलं नातं चव्हाट्यावर आलं आहे – प्रकाश आंबेडकर

    अकोला: नागपूरच्या बाबतीत आपला उमेदवार जिंकतो आहे, या आनंदापेक्षा नितीन गडकरी पराभूत होत आहेत, याचे दुःख नाना पटोले यांना अधिक आहे. पटोले यांना भंडारा-गोंदियाचे तिकीट मिळत असतानाही त्यांनी नाकारले. याचा…