Yavatmal Farmer Ends Life: आधी दोन मुलांनी जीवन संपवलं अन् आता वडिलांनी मृत्यूला कवटाळलं; शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त, घटनेनं जिल्ह्यात हळहळ
Yavatmal Farmer Ends Life: नापिकी, कर्जाचा भार आणि आर्थिक विवंचना यामुळे ते मानसिक तणावात होते, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यवतमाळ शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: सततची नापिकी, वाढते कर्ज,…
Jalgaon Farmer: केळी पीकविम्यात घोटाळा; जळगाव जिल्ह्यातील 27 हजारांवर शेतकऱ्यांना नोटिसा, प्रकरण काय?
Jalgaon Banana Crop Insurance Scam: जळगावातील सात तालुक्यांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यात चोपडा तालुक्यातून सर्वाधिक बोगस विमा काढण्यात आला आहे. केळी पीकविम्यात घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी,…