टँकरफेऱ्या शंभरावर; १५४ गावे अन् २८६ वाड्यांवर पाणीटंचाई, २ लाखांवर नागरिकांना पिण्यासाठी टॅंकरचे पाणी
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागल्या असून, ऐन हिवाळ्यातच टँकरवाऱ्या सुरू असल्याचे चित्र सध्या विभागात दिसून येत आहे. विभागात सध्या शासकीय यंत्रणेकडून…