जनावरे चरवण्यासाठी रानात गेला; गुरे मालकाविनाच परतली, सगळीकडे शोधाशोध, नंतर जे घडलं त्यानं…
नागपूर: काटोल तालुक्यातील कोंढाळी वनपरिक्षेत्रातील कातलाबोडी येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जिथे पाळीव जनावरे चरायला गेलेल्या मेंढपाळावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला. अमोल अंबादास मंगाभाते…