Dharashiv News : धाराशिवमध्ये प्रत्येक गावात संध्याकाळी 7 ते 9 वेळेत टीव्ही-मोबाईल बंद राहणार, जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय
धाराशिव जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील 712 ग्रामपंचायतींमध्ये संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजेल आणि तिथून पुढचे दोन तास सर्व गावांमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार…