२०१५ मध्ये ठाणे ते बोरिवली बोगद्याची घोषणा; मात्र पर्यावरण मंजुरीआधी भूमिपूजनाची तयारी, वाचा सविस्तर
मुंबई: ठाणे ते बोरिवलीदरम्यानचे अंतर तासाभराने कमी होण्यासाठी उभ्या होणाऱ्या बोगद्याच्या भूमिपूजनाची केंद्रीय पर्यावरण मंजुरीआधीच तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भूमिपूजनासाठी तयारी सुरू करण्याची सूचना…