• Sat. Jun 13th, 2026

    जनशताब्दी

    • Home
    • रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; आता हिंगोलीहून मुंबईसाठी धावणार ‘जनशताब्दी’, कधी होणार सुरु?

    रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; आता हिंगोलीहून मुंबईसाठी धावणार ‘जनशताब्दी’, कधी होणार सुरु?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जालना-मुंबई जनशताब्दी रेल्वे हिंगोलीहून सोडण्याची हिंगोलीवासीयांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. येत्या सात मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे.…