महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्याच्या मुंबईशी संपर्क तुटला; ट्रेन विमान सर्वच सेवा बंद, कोणता आणि काय कारण?
Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची धावपळ उडाली. अनेक गावांचा संपर्क तुटला गेला, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यादरम्यान राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्याचा संपर्क तुटला, कोणता…