राज्यात 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, ग्रामीण भागांत स्थिती बिकट; पुणे-मुंबईत धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Schools : राज्यातील शाळांबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ३९४ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झालेली नाही. तर जवळपास आठ हजार शाळांची पटसंख्या दहाच्याही खाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शालेय…