Ratnagiri News: 41 विद्यार्थ्यांची सहल, पण एकजण परतलाच नाही; आरे समुद्रात कोल्हापूरचा अतुल बुडाला, दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ
रत्नागिरीच्या आरे समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या कोल्हापूरच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मित्राला स्थानिकांनी वेळीच वाचवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात सध्या पर्यटकांची…
कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतची प्रवासी वाहतूक सुरु
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यातला किल्ला म्हणून त्याची ओळख आहे. चारही बाजूने समुद्राच्या पाण्याचा वेढा असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी…