Jalgaon News | सरकारने तातडीने कर्ज माफीची घोषणा करावी, एकनाथ खडसेंची मागणी; शिंदेंवर टीकास्त्र!
Maharashtra Times•25 Sep 2025, 3:58 pm राज्यात सध्या अनेक भागात पूर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने राज्य सरकारसह…केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.…