शिवरायांच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा मिळवून देण्यात मोलाचा वाटा, मुख्यमंत्र्यांकडून विशेष गौरव
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले समाविष्ट होण्याच्या प्रक्रीयेमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारस…
प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार, हिंदवी स्वराज्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त संकल्प
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे २०२३-२४ हे ३५०वे वर्ष आहे. या निमित्ताने राज्यातील गिर्यारोहणातील शिखर संस्था असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० गडकिल्ल्यांवर तिरंगा…