नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली; ५ डिसेंबर दुपारी एक वाजता महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार
Maharashtra CM Oath Ceremony: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळ जवळ दोन आठवड्यांनी राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता असल्याचे…
शपथविधीची तारीख ठरली! राज्यातील नवे सरकार या दिवशी शपथ घेणार; शिवसेना-राष्ट्रवादीला केंद्रात मिळणार खास स्थान
New Government In Maharashtra: राज्यातील नव्या सरकारच्या स्थापनेवरून वेगवान घडामोडी घडत आहेत. दरम्यान नवे सरकार येत्या २ डिसेंबर रोजी शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्यातील…
सत्ता स्थापनेबाबत अमल महाडिक यांचे मोठे वक्तव्य; एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय,लवकरच…
Kolhapur News: राज्यात लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होईल, सरकार स्थापन करण्यात कोणताही विलंब झालेला नसल्याचे कोल्हापूर उत्तरचे आमदार अमल महाडिक यांनी गुरुवारी सांगितले. Lipi कोल्हापूर (नयन यादवाड): राज्यात सत्ता स्थापनेमध्ये…
शिंदेंची माघार, आता दादांची मोठी मागणी; NCP प्रचंड आग्रही, नव्या चेहऱ्यांची लागणार वर्णी
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता महायुतीत…
महायुतीचा महाविजय, लाडक्या बहिणींकडून सत्कार, एकनाथ शिंदेंनी मानले आभार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 8:50 am महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीचा महाविजय झाला. या विजयानंतर महायुतीकडून सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम मतदानाच्या रूपातून दिसून आला.…
राहुल कुल यांना विजयाचं गिफ्ट द्या, मग त्यांना मंत्रीपद… देवेंद्र फडणवीसांचे दौंडमध्ये जोरदार भाषण
Devendra Fadnavis Appeal About Rahul Kul to Voters: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दौंड मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांच्यासाठी सभा घेतली आहे. यावेळी फडणवीस यांनी जाहीर सभेत दौंडच्या नागरिकांसाठी…
भरलेल्या बॅगा मातोश्रीत, रिकाम्या बॅगा बाहेर निघतात; ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन शिंदेंचा टोला
CM Eknath Shinde Exclusive Interview: भरलेल्या बॅगा मातोश्रीमध्ये घ्यायच्या आणि रिकाम्या बॅगा बाहेर पाठवायच्या एवढेच उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यांना पैशांसाठी बेंगा नाही तर कंटेनर लागतात. त्यांच्या बॅगेत खोटारडेपणा आहे.…
Yogi Adityanath: देशाला धोका देणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका; योगी आदित्यनाथ यांचे कोल्हापुरात आवाहन
Yogi Adityanath Speech: मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. ते एकमेकांना धोका देत आहेत. यांनी प्रथम हिंदूंना धोका दिला. आता देशाला धोका देत आहेत. देशाला…
तुतारी वाजवून आणि मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना राज्यातून हाकलू : विजय वडेट्टीवार
नागपूर : तुतारी वाजवून मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना या राज्यातून हाकलून लावायला शरद पवार साहेबांनी तुतारी घेतली असावी. तुतारी शुभ काळात वाजवली जाते तर जेव्हा अन्यायाची परिसिमा होते, तेव्हा ‘पेटवा रे…
राज्यात गुंडाराज; कोणीही यावं कोणालाही गोळ्या घालाव्या, पिस्तूल म्हणजे चेष्टा – सुप्रिया सुळे
बारामती: माझ्यावर गोळी जरी घातली, तरी दडपशाहीसमोर कधीही झुकणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या किंवा हल्ले केले, आमचा जीव घेतला तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशारा महायुती सरकारला…