संदिपान भुमरे अन् मुलानं १५० एकर जमीन लाटली, ॲडव्होकेट मुजाहिद खान यांचा गंभीर आरोप
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: डॉ. धनाजी चव्हाण|Maharashtra Times•27 Jun 2025, 7:01 pm शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांच्यावर ॲडव्होकेट मुजाहिद खान यांनी गंभीर आरोप केले…
बबनराव लोणीकरांना चप्पलनं मारणाऱ्यांना १ लाखांचं बक्षीस देणार, शेतकरी चांगलेच संतापले
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: संजय आहेर|Maharashtra Times•27 Jun 2025, 8:20 pm भाजप नेते आणि आमदार बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.जालन्यातील शेतकऱ्यांनी बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावर संताप…
आमदार-खासदारांचा पगार का थांबत नाही? कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: अर्जुन राठोड|Maharashtra Times•19 May 2025, 8:27 pm शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी मंत्री रविकांत तुपकर आक्रमकशेतकरी कर्जमाफीसाठी तिजोरीत पैसे नाहीत, मग आमदार खासदारांचे पगार का थांबत…
नागपूरच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्याचा प्रकार; आयोगाकडून चौकशी
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: जितेंद्र खापरे|Maharashtra Times•19 May 2025, 9:19 pm नागपूरमधील दयानंद आर्य कन्या विद्यालयात एका मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे…
Ajit Pawar यांच्यासमोर Pankaja Munde यांचं छोटंस भाषण, नेमकं काय म्हणाल्या?
#shivrajdivate #ajitpawar #ncpajitpawar #vijaysinhpadit #beednews उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हेसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
कोकणात पावसाची शक्यता, हवामान विभागाचं निशाणा, काय घ्यावी काळजी?
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: प्रसाद रानडे|Maharashtra Times•16 May 2025, 3:44 pm हवामान विभागानं कोकणात १५ मे १८ मे या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला…
हातात तिरंगा, पाकिस्तानला इशारा…अहिल्यानगरकर म्हणाले, आम्हाही युद्धासाठी तयार…
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला.पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ भारतानं उध्वस्त केले.ऑपरेशन सिंदूरनंतर अहिल्यानरमधील नागरिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला.
आम्हाला रणभूमीवर जाण्याची संधी मिळावी…निवृत्त सैनिक म्हणाले आम्हीही लढायला येतो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2025, 8:58 am भारतानं काल ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला.भारताच्या या लष्करी कारवाईबद्दल साताऱ्यातील माजी नौसैनिकांनी सैनिकांचं अभिनंदन केलं…