• Sat. Sep 21st, 2024

Uday Samant

  • Home
  • Nanded News : आरोपांना कामांनींच उत्तर देऊ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Nanded News : आरोपांना कामांनींच उत्तर देऊ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

नांदेड : ‘माझे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे. आमच्यावर कोणी कितीही आरोप केले, तरी आम्ही कामानेच उत्तर देऊ,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे केले.या कार्यक्रमाला व्यासपीठावर पालकमंत्री…

भरत जाधवजी, माफी मागताना प्रेक्षकांचे काही पैसे परत केलेत का? उदय सामंत यांचा टोला

रत्नागिरी : रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणारे प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली. भरत…

शेवटच्या टप्प्यात शिंदे गटात गेलेला तो आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, खैरेंचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर: सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. उदय सामंत…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर का गेले, रजेची तीन कारणं काय?

मुंबई:राज्यातील सत्तांतराच्या चर्चा, त्यात अजित पवारांच्या बंडाच्या चर्चा, अशा ताज्या घटना असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर घेऊन अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं असून…

मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले…

मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय…

बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं

मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या…

पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान

रत्नागिरी : ‘काल एक महाभाग’ असा उल्लेख करत रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको असं शरद पवार यांनी म्हटले. मात्र त्यानंतर दोन तासांनी अजितदादांनी दम दिल्यावर…

You missed