पुण्यानंतर अहिल्यानगरात जैन समाजाच्या जागेचा वाद पेटला, रवींद्र धंगेकर धर्मादाय आयुक्तांना भेटणार
पुण्यानंतर आता अहिल्यानगरात जैन समाजाच्या जागेचा वाद पेटला आहे. आमदार संग्राम जगताप निर्दोष असल्याचा ट्रस्टी आणि भाडेकरूंनी दावा केला आहे. तर रवींद्र धंगेकर उद्या धर्मदाय आयुक्तांची भेट घेणार आहेत. (फोटो–…
मोठी बातमी! अजित पवार यांनी समोरासमोर संग्राम जगताप यांचे कान टोचले, बैठकीतील Inside Story समोर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांचे अखेर समोरासमोर कान टोचल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीला फक्त हिंदूंकडून सामान खरेदी करा, असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलं होतं. त्यांच्या…
यापुढे महामानवाचा अवमान केला तर हिंदू बांधव… गोपीचंद पडळकरांचं सणसणीत भाषण!
Authored by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Oct 2025, 4:54 pm अहिल्यानगर येथे काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या…पुतळा परिसरात आक्षेपार्ह पत्रक भिरकवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर येथे शिवशक्ती-भीमशक्ती जन…
Ajit Pawar : संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस; पण जगतापांना कारवाईचा इशारा नवीन नाही, इतिहास काय सांगतो?
Sangram Jagtap : पक्षाच्या विचारसरणीविरोधात कोणत्याही आमदार-खासदाराने भूमिका घेतल्यात ती मान्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे संग्राम जगतापांवर आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल. अहिल्यानगर : गेल्या काही काळापासून…
गोलमाल है भाई सब गोलमाल है? गँगस्टर निलेश घायवळला पासपोर्ट मिळालाच कसा? धक्कादायक माहिती समोर
गँगस्टर निलेश घायवळ सध्या युरोप टूर एन्जॉय करतोय. तो तीन महिन्यांचा विझा घेऊन युरोप टूरवर फिरायला गेलाय आणि पोलिसांना आता त्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय त्याला अटक करणार तरी…
दीपावलीआधी शेतकऱ्यांना कशी मदत होईल ही काळजी सरकारकडून घेतली जाईल : कृषीमंत्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Sep 2025, 7:58 pm कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अतिवृष्टी, पंचनामे आणि नुकसान भरपाईवर भाष्य केलं.ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचा…
विश्रामगडावर स्वच्छतेचा जागर; निलेश लंकेकडून गड संवर्धनाचा आदर्श, काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Sep 2025, 8:20 pm अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विश्रामगड किल्ल्यावर….आज शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व…नगर दक्षिणचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केले.…
मोदी-फडणवीसांची सत्ता जाणारच! राहुल गांधींचे आंदोलन निर्णायक ठरणार : संजय राऊत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2025, 9:24 pm फसवणुकीच्या माध्यमातून दिल्लीत मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीसांनी सत्ता मिळवली. आता त्यांना ती सत्ता सोडावी लागणार आहे. राहुल गांधींनी सुरू केलेले आंदोलन हे जयप्रकाश नारायण…
Beed News: रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार, लवकरच नियमित सेवा सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार
Beed- Ahilyanagar Train Service: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माहितीनुसार, बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर मराठवाडा मुक्तिदिनी नियमित रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली असून, बीड-मुंबई मार्गही लवकरच सुरू होणार…
मराठा समाजाची लग्नासाठी 20 कलमी आचारसंहिता, संत-महंताच्या उपस्थितीत घेतली शपथ
मराठा समाजाने लग्नाासाठी 20 कलमी आचारसंहिता तयार केली आहे. आज संत महंताच्या उपस्थितीत शपथ पार पडली आहे. या आचारसंहितेद्वारे समाज अनेक चुकीच्या गोष्टींना पायबंद घालत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विजयसिंह…