• Fri. Jul 3rd, 2026

    शिवसेना

    • Home
    • …तर शिवसेना फुटलीच नसती! पश्चाताप व्यक्त करत ठाकरेंनी द्रष्ट्या शिलेदाराची आठवण काढली

    …तर शिवसेना फुटलीच नसती! पश्चाताप व्यक्त करत ठाकरेंनी द्रष्ट्या शिलेदाराची आठवण काढली

    उद्धव ठाकरेंनी दिवंगत अनंत तरे यांच्या आठवणींना उजाळा देत एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तरे यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर चार वर्षांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती, जी आता खरी ठरल्याचे…

    ठाकरेंविरोधात भाईंची नवी खेळी; सिनिअर नेत्यावर मोठी जबाबदारी; बायको शिंदेंना ‘ज्युनिअर’ म्हणालेली

    मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई महापालिका आणि…

    ‘विधानसभा निवडणुकीला 20 हजार मतदान बाहेरुन आणलं’, आमदार विलास भुमरे काय बोलून गेले?

    विधानसभा निवडणुकीला 20 हजार मतदान बाहेरुन आणलं, असं वक्तव्य पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर :…

    महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर अंतिम सुनावणी

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. काय होणार? याबाबत…

    कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•7 Oct 2025, 8:30 am खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता मंत्री गणेश नाईक यांना टोला लगावला. श्रीकांत शिंदे हे अंबरनाथमध्ये आले असता माध्यमांशी ते…

    राज ठाकरेंचा गुप्त सर्व्हे अन् ‘तो’ निर्णय रद्द; आता रामदास भाईंकडूनही तीच चूक; शिंदेसेना गोत्यात

    रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवावरून केलेल्या आरोपांमुळे शिंदेसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. या आरोपांमुळे शिंदेसेनेतील नेत्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाजपलाही याचा फटका बसू शकतो. (फोटो–…

    रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबद्दल केलेल्या आरोपाची चौकशी व्हावी : शहाजी पाटील

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Oct 2025, 8:41 pm शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस व मातोश्रीवर असल्याचा…आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय…ज्येष्ठ नेते रामदास कदम बोलणार नाहीत…

    ‘गरज असल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही’, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य चर्चेत

    महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “मी गरज पडल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही”, असं…

    युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील; भाजपावर गुलाबराव पाटील यांची सूचक टीका!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Oct 2025, 8:08 am भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे स्वबळावर लढण्याची भाषा करते.अशी टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, ते…

    बाळासाहेब गेल्यावर उद्धव ठाकरेंनी…; रामदास कदमांनी बोलण्याच्या ओघात ४ महत्त्वाचे किस्से सांगितले

    रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवले होते. दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी नाकारली, असे दावे त्यांनी…

    You missed