शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस व मातोश्रीवर असल्याचा…आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय…ज्येष्ठ नेते रामदास कदम बोलणार नाहीत याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर निष्पन्न होईल…असे मत सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली.