• Wed. Jul 22nd, 2026
    रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबद्दल केलेल्या आरोपाची चौकशी व्हावी : शहाजी पाटील

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस व मातोश्रीवर असल्याचा…आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय…ज्येष्ठ नेते रामदास कदम बोलणार नाहीत याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर निष्पन्न होईल…असे मत सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed