• Sun. Sep 13th, 2026

mumbai water supply

  • Home
  • आवश्यकता वाटल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आवश्यकता वाटल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यकता वाटल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल. त्यासाठी मुंबई महापालिका दुबईस्थित कंपनीशी करार करेल. या कंपनीची कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतची अचूकता जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील हवेतील प्रदूषण…

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून १० टक्के पाणीकपात; वाचा तुमच्या शहरातील स्थिती…

मुंबई : मुंबईकरांना आज, सोमवारपासून (ता. २०) १३ दिवसांसाठी पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात…

मुंबईकरांच्या खर्चाचा बोजा वाढणार, नागरिकांची तहान भागवण्यासाठी सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय…

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ करायची की नाही, याबाबत महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. सन २०२३-२४ या वर्षांसाठी पाणीपट्टीत आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने…

मुंबईकरांचे पाणी आटले! अनेक भागांत १ ते २ दिवसांआड पाणी, धरणांमध्ये 'इतके'च पाणी शिल्लक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे आधीच सुरू असलेली किमान १५ टक्के पाणीकपात आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव व धरणांमध्ये ३२ टक्केच शिल्लक असलेला जलसाठा…

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आजपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात; काय आहे कारण?

Mumbai Water News : मुंबईकरांनो आजपासून पाणी जरा जपून वापरा. आजपासून महिनाभरासाठी १५ टक्के पाणीकपात करण्यात आले आहे. कारण… मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आजपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात; काय आहे कारण?…

You missed