मुंबईकरांचे पाणी आटले! अनेक भागांत १ ते २ दिवसांआड पाणी, धरणांमध्ये 'इतके'च पाणी शिल्लक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे आधीच सुरू असलेली किमान १५ टक्के पाणीकपात आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव व धरणांमध्ये ३२ टक्केच शिल्लक असलेला जलसाठा…
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आजपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात; काय आहे कारण?
Mumbai Water News : मुंबईकरांनो आजपासून पाणी जरा जपून वापरा. आजपासून महिनाभरासाठी १५ टक्के पाणीकपात करण्यात आले आहे. कारण… मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आजपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात; काय आहे कारण?…