• Mon. Mar 9th, 2026

    शेतकरी

    • Home
    • रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे सचिन खरात मनोज जरागेंच्या भेटीला, विविध मुद्द्यावर चर्चा!

    रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे सचिन खरात मनोज जरागेंच्या भेटीला, विविध मुद्द्यावर चर्चा!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Oct 2025, 1:01 pm रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे सचिन खरात यांनी मनोज जरागेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूर देखील केली आहे.मी मराठा समाजासोबत असून…

    Solapur | सिना नदीच्या महापुराचा फटका, मुक्या जनावरांना १० दिवसांनी चारा; नागरिकांची झुंबड!

    Maharashtra Times•1 Oct 2025, 5:05 pm #Sinariver #CattleFodder #Solapur #MaharashtraTimesसोलापूर जिल्ह्याला सिना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे.नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांसह पाळीव जनावरांचीही उपासमार होत आहे.राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने…

    संजीवनी साखर कारखाना प्रकल्पाचे अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन; विवेक कोल्हेंची प्रतिक्रिया

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Oct 2025, 10:06 pm अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या…विविध प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता…

    दसऱ्याला अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांसोबत राहण्याचे ठाकरेंचे आदेश : ओमराजे निंबाळकर

    Maharashtra Times•1 Oct 2025, 4:12 pm #OmrajeNimbalkar #KailasPatil #UddhavThackeray #Dussehra #Farmers #FloodRelief #MaharashtraPolitics #ShivSena #ThackerayGroup #FarmersProtestपंजाब सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये दिलेत. या सरकारनेही तेवढेच द्यावे अशी खासदार…

    Latur News | पुराचा फटका टोमॅटो बागेलाही, लातूरच्या बागायतदार शेतकऱ्यांची तातडीने मदत करण्याची मागणी

    Maharashtra Times•29 Sep 2025, 5:27 pm #Latur #Floods #TomatoCrop #Farmers #MaharashtraPolitics #MaharashtraNewsजोरदार पावसाने लातूर जिल्ह्यात खरीप पिकांना मोठा फटका बसलाय.याचबरोबर या पावसाचा टोमॅटो पिकालाही तडाखा बसलाय.त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे…

    मी माझ्या पक्षाच्या बळावर पंतप्रधान होणार, धनगर आरक्षण ते शेतकऱ्यांना मदत; जानकर बिनधास्त बोलले!

    Maharashtra Times•29 Sep 2025, 11:56 am राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्य सरकारने मराठवाड्याला विशेष…

    बीडमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतांची पंकजा मुंडेंकडून पाहणी, नागरिकांना आवाहन; काय म्हणाल्या?

    Maharashtra Times•24 Sep 2025, 5:32 pm #Beed #PankajaMunde #FloodNews #CropLoss #MaharashtraTimes बीडच्या गेवराईमधील धोंडराई येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. मागच्या १७ तारखेपर्यंत…

    हेक्टरी ५० हजार मिळायला हवे, परभणीमध्ये अतिवृष्टीने शेतीचं नुकसान, शेतकरी गहिवरले!

    Maharashtra Times•24 Sep 2025, 1:19 pm परभणी जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला.मागील चार दिवसापासून तर एवढा पाऊस झाला की जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान…

    जान देंगे, जमीन नही! जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध शेतकरी आक्रमक; समर्थक, नेत्यांना गावबंदी करणार

    जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जान देंगे पण जमीन नही असा नारा दिला असून नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मटा प्रतिनिधी, यवतमाळ: विदर्भ,…

    समृद्धी महामार्गाच्या जमिनीच्या मूल्यांकनावरून शेतकऱ्यांचा संताप; जिल्हाधिकारी बैठकीतून उठून गेले!

    समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना-नांदेड महामार्ग काही वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला. या महामार्गाला लागणाऱ्या जमिनीची मोजणी देखील झाली. पण मोबदला मात्र देताना सरकार हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे…

    You missed