• Fri. Mar 6th, 2026

    विधानसभा अधिवेशन

    • Home
    • सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल

    सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल

    नागपूर : मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी ८ हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात…

    हे ट्रिपल इंजिन नसून ट्रबल इंजिन सरकार, शेतकरी हवालदिल-सत्ताधारी प्रचारात व्यस्त: जयंत पाटील

    नागपूर : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंट मध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने लोकांना वाटलं की ट्रिपल…

    उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार समजताच एकनाथ शिंदेंचा खोचक टोला, सर्वांदेखत म्हणाले…

    नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि कांदा निर्यातबंदीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…

    अबु आझमींना सभागृहात भिडला पुण्याचा पैलवान! महेश लांडगेंच्या रौद्ररूपाने रमेश वांजळेंची आठवण

    पुणे : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी अधिवेशनात सभागृह गाजवले. औरंगजेबाचे नाव घेणाऱ्या अबू आझमी यांना भर सभागृहात पैलवान महेश लांडगे यांनी झापले आहे. जर तू शिवाजी महाराजांना मानतो…

    You missed