• Sat. Sep 21st, 2024

मुंबई-गोवा महामार्ग

  • Home
  • मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिजवरचा भरावच वाहिला, अतिवृष्टीमुळे वाशिष्टीचा मोठा धोका

मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिजवरचा भरावच वाहिला, अतिवृष्टीमुळे वाशिष्टीचा मोठा धोका

मुंबई : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अनेक शहरांना पुराच्या पाण्याने वेढलं आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी ब्रिजवरचा भराव वाहून गेल्याची माहिती आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरच्या एका लेंथ…

कशेडी बोगद्यातील सिंगल लेनबाबत नवी अपडेट, कधी सुरु होणार, NHAI ची महत्त्वाची माहिती

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या पोलादपूर येथील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ…

कंटेनरचं चाक डोक्यावरुन गेलं, शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; अपघात पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. शाळेत जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. शिक्षिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते पेण रस्त्याच्या एका…

मुंबई गोवा महामार्गाची डेडलाईन चुकली,खड्ड्यांचे फोटो पाहताच न्यायालयाचा NHAI ला सवाल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पात पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या कामाची जबाबदारी असलेले भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) हे या कामाबाबत उदासीन असल्याचे बुधवारी…

कोकणवासियांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा हायवे सिंगल लेनचे काम पूर्ण करणार

सिंधुदुर्ग :गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी महत्त्वाचा सण. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरु आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले…

मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रस्ता, मुख्यमंत्र्यांची घोषणा, गोवा गाठण्यास निम्माच वेळ

रत्नागिरी : मुंबई गोवा हायवे गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे, पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यात लक्ष घातलं आहे त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल. राज्य सरकारने जसा…

मोठी बातमी! मुंबई गोवा महामार्गावर आज अवजड वाहतूक बंद, हे आहे कारण

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. आज दिनांक १६ एप्रिल रोजी महामार्गावर अवजड वाहनांची वाहतुक बंद असणार आहे. रत्नागिरीःअप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भुषण पुरस्काराने…

You missed