Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, हातखांब येथे गॅस टँकर पुलावरून खाली कोसळला
मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळल्याची दुर्घटना घडली असल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. तेथे पोलिस आणि आपात्कालीन सेवा दाखल झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई…
Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चालक फरार
रत्नागिरी-मुंबई महामार्गावर हातखंब्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात मंगेश भस्मे नावाच्या एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ते पालीचे रहिवासी होते. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि…
आता मुंबई ते गोवा सुस्साट…. १२ तासांचा प्रवास ६ तासांवर, कुठून, कसा असेल मार्ग?
Mumbai to Goa Highway : मुंबईहून गोव्याला जाण्याचा वेळ आता वाचणार आहे. १२ तासांचं अंतर केवळ ६ तासांवर येणार आहे. मात्र ४६६ किमी लांबीच्या या महामार्गासाठी १४ वर्षांपासून काम सुरू…
पहाटे डोळा लागला, घात झाला, मुंबई गोवा महामार्गावरील अपघातात एक जण जागीच गेला
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर सध्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढते आहे. वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून मुंबई गोवा महामार्गावर अनेक अपघात घडले आहेत. असाच एक भीषण अपघात कुडाळ येथे…
कोकणकरांसाठी महत्वाची बातमी! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू…
मुंबई- गोवा हायवेवर बर्निंग बसचा थरार, चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाढ झोपेतील प्रवासी बालंबाल बचावले
रायगड : मुंबई गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला मात्र हा सगळा प्रकार…
कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले…
पती आजारी, संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलेवर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर अलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे पादचाऱ्यांना उडवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशाच एका भीषण अपघातात आज सकाळी लांजा येथील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू…
सकाळी थोडा भाग पडला, दुपारी चिपळूणमधील उड्डाणपुलाचा बराचसा भाग जमीनदोस्त, नेमकं काय घडलं?
रत्नागिरी : गेले कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. आता रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा…
मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं, राज ठाकरेंनी सांगितला अजेंडा, कोकणी जनतेला केलं सतर्क
रायगड : मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईची माहिती घेत सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून पदयात्रा करण्यात आली. याच्या सांगतेला राज ठाकरे यांनी संबोधित केलं. पदयात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचा…