• Mon. Mar 9th, 2026

    maharashtra politics

    • Home
    • मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले…

    मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले…

    मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय…

    बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं

    मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या…

    एकनाथ शिंदेंना भाजपला हवं ते करता आलं नाही, दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली: संजय राऊत

    मुंबई:सध्या दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. या सगळ्या घडामोडी पडद्यामागे सुरु आहेत. लवकरच राज्यातील मुख्यमंत्री आणि सरकार बदलेल, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. राज्याचा मुख्यमंत्री…

    काँग्रेसचा बडा नेता चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    नागपूर:काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सोमवारी कोराडी येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घरी भेट घेतली. देशमुख यांनी सकाळी सकाळीच बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस…

    शिंदेंसह भाजपला आव्हान, शिवसैनिकांना साद, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

    जळगाव :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर महागाईच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. तर,…

    सरकारचं ‘डेथ वॉरंट’ तयार, फक्त सही बाकी; १५ दिवसांमध्ये सरकार कोसळणारच: संजय राऊत

    जळगाव:राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. येत्या १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार…

    ते अधिकारी एकनाथ शिंदेंना लॉयल राहिले अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते : अजित पवार

    पुणे :महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी काय घडलं यासंदर्भात…

    उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर, सुषमा अंधारेंचं पत्र

    मुंबई:करोना काळात राज्यातील सरकारकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या…

    पुतण्याच्या बंडाच्या वावड्या, पक्षफुटीची चर्चा; पण शरद पवार तुकोबांच्या देहूत कीर्तनात तल्लीन

    पिंपरी:राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार यावरून मोठी खलबतं सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्री क्षेत्र देहू येथे एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार…

    भाजपची महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक? चर्चेतील अहवालावर अखेर विनोद तावडेंनीच केला खुलासा

    मुंबई:आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्याप्रमाणावर घटेल, असा भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांच्या नेतृत्त्वाखाली नेमलेल्या समितीने हा अहवाल…

    You missed