Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम29 Apr 2025, 12:29 pm
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.पर्यटक हे पर्यटक असतात, ते कोणत्या देशाचे किंवा धर्माचे नसतात, असं अण्णा हजारे म्हणाले.पहलगाम हल्ल्यानंतर सरकारनं सिंधू नदीचं पाकिस्तानात जाणारं पाणी थांबण्याचा निर्णय घेतलाय, त्याचं हजारेंनी समर्थन केलं.नाक दाबलं की तोंड उघडतं, असं म्हणत अण्णा हजारेंनी सरकारची पाठराखण केली.