• Wed. Jun 10th, 2026
    मी आढेवेढे घेतले तर अडचणीत याल; उदय सामंतांचा शिक्षकांना दिलासा, अधिकाऱ्यांची कानउघडणी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2025, 1:42 pm

    मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असं आपलं काम आहे, असे सामंत म्हणाले. यावेळी शिक्षकांना दिलासा देत सामंतांनी शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मी आढेवेढे घेतल्यास अडचणीत याल अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed