पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुस्लिम बांधवानी काळ्या फिती लावून नमाज पठण केली.26/11 ला मुंबईत जो हल्ला झाला होता,त्यामध्ये अनेक मुस्लिमांनी प्राण गमावला होता.पहलगाम हल्ल्यानंतर अमित शाहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शौकत पठाण यांनी केली.आतंकवाद्यांना जात नसते,त्यांना फक्त दहशत निर्माण करावयाची असते असं शौकत पठाण म्हणाले.काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांना प्रत्येक काश्मिरी मोफत सेवा देत आहेत असं शौकत पठाण म्हणाले.विमानांचे भाडेवाढ करणारे कोण आहेत? असा सवाल शौकत पठाण म्हणाले.