• Sat. Sep 19th, 2026

भारताच्या तुकड्यावर जगतात, पाकिस्तानचं अन्न पाणी बंद करा; पहलगाम हल्ल्यानंतर महिलांचा संताप

भारताच्या तुकड्यावर जगतात, पाकिस्तानचं अन्न पाणी बंद करा; पहलगाम हल्ल्यानंतर महिलांचा संताप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 1:11 pm

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध सर्व स्तरांतून होत आहे.जालन्यातील महिलांनी देखील या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे.पाकिस्तान बद्दल तीव्र संताप या महिलांनी बोलताना व्यक्त केला.काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप आणल्याबद्दल सरकारचं कौतुक देखील महिलांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed