सांगलीतील मिरजेमध्ये एका कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी भाषण केलं. ते म्हणाले, मंत्रीपद हे पर्मनंट नाही ते काचेचे भांडे आहे, अस्थिर आहे. तसेच राजकारणात आजी-माजी ही पद मिळत असतात, असंही ते म्हणाले.मला या सगळ्यात मोठी साथ ही पत्रकार बांधवांनी दिली आहे, असंही म्हणाले.