Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम9 Apr 2025, 9:27 am
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.किरीट सोमय्यांनी जळगावमध्ये अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशींच्या तपासणीची मागणी केलीे आहे.जन्मदाखले मिळवण्यासाठी जे दोन लाख अर्ज आलेत, त्यामध्ये ९७ टक्के मुस्लिम असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय.यापैकी अनेकांची पार्श्वभूमी बांगलादेशी असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.