महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2025, 7:38 pmमनोज जरांगे पाटील यांनी गुढीपाडव्यानिमित्त माध्यमांशी संपर्क साधला.आगामी काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन उभं करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. कर्जमाफी करणार नसाल, तर पुन्हा गावबंदी मोहीम सुरु करू, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही मनोज जरांगेंनी भाष्य केलं Post navigationगुढीपाडव्यानिमित्त वाशिष्टीला वाहतात दारूची धार, भोई समाजाची पाडव्याची अनोखी परंपराPalghar Accident : तेल वाहतूक करणारा टँकर पुलावरुन खाली कोसळला, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
होर्मुझमध्ये भारतीय जहाज ‘अदृश्य’; AIS बंद करुन डार्क मोडमध्ये एंट्री; चकवा देत थेट मुंबई गाठली Mar 13, 2026 MH LIVE NEWS
Nagpur Crime : चेहरा, पोटावर वार; कामठीच्या जंगलात अज्ञात इसमाला निर्घृणपणे संपवलं, पोलिसांना संशयास्पद वस्तू आढळल्या Mar 13, 2026 MH LIVE NEWS
विधान भवन बॉम्बने उडवून देऊ, धमकी कुणी दिली? अधिवेशनात उडालेल्या खळबळीची A to Z स्टोरी Mar 12, 2026 MH LIVE NEWS
Sunetra Pawar यांच्यावर माळेगाव कारखान्यात नवी जबाबदारी, बिनविरोध निवडीतून अध्यक्षपदाची धुरा Mar 12, 2026 MH LIVE NEWS