महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2025, 7:38 pmमनोज जरांगे पाटील यांनी गुढीपाडव्यानिमित्त माध्यमांशी संपर्क साधला.आगामी काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन उभं करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. कर्जमाफी करणार नसाल, तर पुन्हा गावबंदी मोहीम सुरु करू, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही मनोज जरांगेंनी भाष्य केलं Post navigationगुढीपाडव्यानिमित्त वाशिष्टीला वाहतात दारूची धार, भोई समाजाची पाडव्याची अनोखी परंपराPalghar Accident : तेल वाहतूक करणारा टँकर पुलावरुन खाली कोसळला, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
Bullet Train: खारफुटींवर कुऱ्हाड; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 847 झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी Aug 5, 2026 MH LIVE NEWS
पनीरसारखे दिसणारे ‘अॅनालॉग’ हद्दपार! साठवणूक, वाहतूक, वितरणावर एक वर्षासाठी प्रतिबंध; FDAचा निर्णय Aug 5, 2026 MH LIVE NEWS
Kalyan News : कुत्रा चावल्याने रेबिजचं इंजेक्शन, सुई चिमुकल्याच्या कमरेतच राहिली, एक्स-रे काढल्यावर प्रकार समोर; कल्याणमधील संतापजनक घटना Aug 5, 2026 MH LIVE NEWS
Mumbai Crime : SRA फ्लॅट देण्याच्या आमिषाने 5.57 कोटी रुपये लाटले, काँग्रेस खासदारच्या पीएवर गुन्हा दाखल; मुंबईतील प्रकरण नेमकं काय? Aug 5, 2026 MH LIVE NEWS