• Mon. Mar 16th, 2026

    ‘बीडचा प्रश्न समोपचाराने मिटला पाहिजे…’ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बीड प्रश्नावर स्पष्टच बोलले

    ‘बीडचा प्रश्न समोपचाराने मिटला पाहिजे…’ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बीड प्रश्नावर स्पष्टच बोलले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2025, 5:49 pm

    संतोष देशमुख प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी तसेच सामाजिक विषय चर्चेत आले. बीडमधील गुन्हेगारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी बीड प्रकरणावर भाष्य केलं आहे. बीडमधील परिस्थिती बिकट असून हा प्रश्न सामोपचारानं सोडवायला हवा, असं अशोक चव्हाण म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed