संतोष देशमुख प्रकरणामुळं संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणामुळं मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. सुरेश धस यांनीच धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.मुंडे-धस भेटीवर धनंजय देशमुख यांनी भाष्य केलं आहे.