राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला नको होता असं वैभव नाईक म्हणाले.यावेळी वैभव नाईकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा पुरस्कार दिला याबाबत भाष्य केलं.यावरून ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.शरद पवार कसे होते, हे आधीच माहिती होतं असं वैभव नाईक म्हणाले.महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच २०१९ मध्ये याचा विचार करायला हवा होता असं वैभव नाईक म्हणाले.