• Fri. Mar 6th, 2026
    जयंत पाटलांचं मौन म्हणजे वादळापूर्वीची शांतता! अमोल मिटकरी काय बोलून गेले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2025, 1:32 pm

    शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांबाबत अमोल मिटकरींनी मोठं विधान केलंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांनी मौन बाळगल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या मौनाचे अनेक अर्थ घेतले पाहिजेत, असं सूचक विधान मिटकरींनी केलंय. जयंत पाटलांचं मौन म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे, असंही मिटकरी म्हणाले. यावरून मिटकरींनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधलाय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed