• Tue. Jun 9th, 2026

    सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी चिंतेत, किसानसभा आक्रमक…सरकारला काय दिला इशारा?

    सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी चिंतेत, किसानसभा आक्रमक…सरकारला काय दिला इशारा?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2025, 5:52 pm

    राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.सोयाबीन खरेदी तात्काळ सुरु करावी, अशी मागणी किसानसभेनं केली आहे.सोयाबीन खरेदी सुरु न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, असा इशारा अजित नवलेंनी दिलाय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed