सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी चिंतेत, किसानसभा आक्रमक…सरकारला काय दिला इशारा?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2025, 5:52 pm राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.सोयाबीन खरेदी तात्काळ सुरु करावी, अशी मागणी किसानसभेनं केली आहे.सोयाबीन खरेदी सुरु न झाल्यास…