Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम15 Jan 2025, 9:50 pm
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय.लातूरमध्ये माऊली सोट प्रकरणामुळं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय.माऊली सोट याच्या कुटुंबियांना अद्याप एकाही लोकप्रतिनिधीनं भेट दिली नाही, असा आरोप धनगर नेत्या स्नेहा सोनकाटे यांनी केलाय.मनोज जारांगे धनगर समाजाच्या माऊली सोट यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.