• Fri. Sep 18th, 2026
चंद्रपुरात मौर्य काळातील अवशेष सापडले, अभ्यासक काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2024, 11:10 am

चंद्रपूर जिल्ह्यात मौर्य काळातील अवशेष फार कमी सापडले आहेत. वर्धा नदीच्या काठावर असलेल्या शेतात मौर्य ते सातवाहन काळखंडातील अवशेष सापडत आहेत. टेराकोटाचे मणी,घरगुती वापरातील भांड्यांचे तुकडे,दगडी हत्यार, तांब्याचा मुर्त्या, सापडल्या आहेत.गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथील वसंता चिताडे यांच्या शेतात हे अवशेष सापडले आहेत.येथे अवशेष मौर्य ते वाकाटक काळातील असण्याचा अंदाज अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed