• Fri. Sep 4th, 2026

राज्यात कायद्याचे राज्य राहिले की नाही? संतोष देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर थोरात काय म्हणाले?

राज्यात कायद्याचे राज्य राहिले की नाही? संतोष देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर थोरात काय म्हणाले?

Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Dec 2024, 9:30 pm

संतोष देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले? कायद्याचं राज्य राहिले की नाही ही परिस्थिती आहे.गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, या मागील मास्टरमाईंड कोण याची चौकशी झाली पाहिजे. ही दहशत मोडली गेली पाहिजे तरच याला अर्थ आहे, नाहीतर महाराष्ट्र कुठे चालला ही परिस्थिती आहे. देशाची काळजी वाटेल अशी परिस्थिती आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed