• Mon. Mar 9th, 2026

    तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा गावकऱ्यांचा संकल्प

    तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा गावकऱ्यांचा संकल्प

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 7:52 pm

    तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे या मागणीसाठी भूम तालुक्यातील….वांगी गावच्या युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला आहे.सावंत या अगोदर मंत्री होते, त्यांनी मतदारसंघासह जिल्ह्यात विकास काम केली आहेत.तोच विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी सावंत यांना मंत्री पद गरजेचे आहे.तसेच मुख्यमंत्री यांनी परंडा सभेत सावंत यांना मंत्री करतो अशी आश्वासन दिले होते. एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के असून ते साहेबांना मंत्री करणाराच आहेत.तरी आम्ही श्रद्धेपोटी हा पण पाळत असल्याचं गावकरी व तरुण सांगत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed