ठाणे जिल्ह्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील ४० हजारांहून अधिक बालके ताज्या पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. यामुळे कुपोषण वाढण्याची भीती आहे.
Thane News: पोषणापासून वंचित; तीन हजार अंगणवाड्यांच्या संपामुळे ४० हजार बालकांना फटका


ठाणे जिल्ह्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील ४० हजारांहून अधिक बालके ताज्या पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. यामुळे कुपोषण वाढण्याची भीती आहे.