मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या. बी-बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ.
जून महिना संपत आला तरी अजून पाऊसाचा तपास नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्याने पेरणी करण्याचे शेतकऱ्यांनी टाळले आहे. त्यामुळे बाजारात शुकशुकाट जाणवत आहे