• Wed. Sep 2nd, 2026

भाजपमुळे ब्राम्हण समाजाची अडचण, दीपक रणनवरेंचं उपोषण, जालन्यातून फडणवीस सरकारला इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील मागण्यांसाठी जालना येथे उपोषण सुरू आहे. मनोज जरांगेंसोबतच जालन्यात ब्राह्मण समाजाचे देखील उपोषण सुरू आहे. मात्र ब्राह्मण समाजाच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोप केला जातोय. उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांनी राज्य सरकारला इशारा देत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. ब्राह्मण समाजातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासारख्या त्यांच्या मागण्या आहेत. तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed