• Fri. Sep 11th, 2026

मनोज जरांगेंना नको नको ते बोलले; गुणरत्न सदावर्तेंनी उद्योगमंत्र्यांनाही डिवचलं

मनोज जरांगेंना नको नको ते बोलले; गुणरत्न सदावर्तेंनी उद्योगमंत्र्यांनाही डिवचलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना आता काडीचीही किंमत उरली नाहीये, असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यातून टीकास्त्र डागलं. सदावर्ते यांनी जरांगे आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवर देखील शंका निर्माण केलीय. सामंतांच्या भेटीनंतरच मनोज जरांगेंनी आंदोलनाची घोषणा केली असल्याचं त्यांनी म्हटलं. उद्योगमंत्र्यांमुळे जरांगेंचे उद्योग सुरू झालेत, अशा शब्दांत सदावर्तेंनी टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *