• Sat. Sep 5th, 2026

Manoj Jarange : सरकारमुळे मराठ्यांचं नुकसान होतंय, मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

Manoj Jarange : सरकारमुळे मराठ्यांचं नुकसान होतंय, मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होतंय.. सरकारला काम होऊ द्यायचं नाही असं म्हणत जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलाय. दरम्यान मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून त्या संदर्भात ते लवकरच जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed